Posts

Showing posts from February, 2024

8. व्यक्त आणि अव्यक्त समजून घेणे

Image
रडरला जोडलेल्या ट्रीम टॅबमधील लहान सा बदल ही मोठ्या जहाजाची दिशा बदलण्यास कारणीभूत ठरतो. त्याचप्रमाणे, श्रीमदभगवद्गीता अभ्यासण्याची आतून आलेली इच्छा ही तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकते. अगदी बालवाडीपासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत स्वत:ला समजून घेण्यासाठी श्रीमदभगवद्गीता हे कायमस्वरुपी पाठ्यपुस्तक आहे आणि शक्य आहे की त्यातील फारच थोड्या संकल्पना तुम्हाला पहिल्यांदा वाचल्यावर कळतील . अव्यक्त आणि व्यक्त होण्याच्या दृष्टिकोनातून निरीक्षण केले तर ते सहज समजू शकतात. अव्यक्त म्हणजे जे आपल्या इंद्रियांच्या पलीकडे आहे आणि व्यक्त ते आहे जे इंद्रियांच्या कक्षेत आहे. प्रकट गोष्टींचा प्रारंभ हा बिग बॅंगपासून होतो. त्यामध्ये तारे, तार्‍यांच्या गाभ्यात असलेल्या उच्च रासायनिक घटकांच्या अणूंचे एकत्रीकरण, तार्‍यांच्या स्फोटांमध्ये या घटकांचा झालेला प्रसार, ग्रहमालांची निर्मिती आणि बुद्धियुक्त जीवन आकारास येणे अशा सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. संपूर्ण वैज्ञानिक समुहाने हे मान्य केले आहे की जरी काळाची अंदाजित परिमाणे बदलली तरीही प्रकट झालेले जीवन, ग्रह, तारे आणि अगदी विश्वदेखील अस्तित्...

7. निमित्तमात्र

Image
गीता वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या दृष्टीकोनानुसार वेगवेगळ्या प्रकारे दिसते. गीतेमध्ये तीन वेगवेगळे मार्ग दिले आहेत. कर्मयोग, सांख्य योग आणि भक्तीयोग. मनाचा मार्ग अनुसरणार्‍यांसाठी कर्मयोग आदर्श मार्ग आहे. बुद्धीवर विश्वास असणार्‍यांसाठी सांख्ययोग आणि हृदयाचा मार्ग चोखाळणार्‍यांसाठी भक्तीयोग. आजच्या जगात बहुतेक लोक हे मनाचा मार्ग अनुसरणारे असतात. आपण सगळे जण साखळ्यांनी बांधले गेले आहोत आणि त्या तोडण्यासाठी आणि बंधनांतून मुक्त होण्यासाठी आपल्याला भरपूर कष्ट घ्यावे लागतील. तर, यामध्ये कृती महत्वाची आहे. अशा लोकांशी झालेला कुठलाही संवाद ‘ हा! तर, आता मी काय करायला हवे’ या वाक्यावर संपतो. हा मार्ग आपल्याला निष्काम कर्माकडे म्हणजेच, कोणताही उद्देश नसलेल्या कृतीकडे नेतो. सांख्ययोगाला ज्ञानयोग असेही म्हटले जाते आणि ते जागरूकता किंवा जाणणे आहे. त्याचा प्रारंभ बिंदू हा असा विश्वास आहे की आपण एका अंधाऱ्या खोलीत आहोत आणि अंधार घालवण्यासाठी दिवा लावणे आवश्यक आहे कारण कितीही प्रयत्न किंवा निष्क्रियता तो अंधार दूर करू शकत नाही. हा मार्ग आपल्याला निवडरहित जागृतेच्या जाणीवेकडे नेतो....

6. हेतू ओळखा

Image
गीता वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या दृष्टीकोनानुसार वेगवेगळ्या प्रकारे दिसते. गीतेमध्ये तीन वेगवेगळे मार्ग दिले आहेत. कर्मयोग, सांख्य योग आणि भक्तीयोग. मनाचा मार्ग अनुसरणार्‍यांसाठी कर्मयोग आदर्श मार्ग आहे. बुद्धीवर विश्वास असणार्‍यांसाठी सांख्ययोग आणि हृदयाचा मार्ग चोखाळणार्‍यांसाठी भक्तीयोग. आजच्या जगात बहुतेक लोक हे मनाचा मार्ग अनुसरणारे असतात. आपण सगळे जण साखळ्यांनी बांधले गेले आहोत आणि त्या तोडण्यासाठी आणि बंधनांतून मुक्त होण्यासाठी आपल्याला भरपूर कष्ट घ्यावे लागतील. तर, यामध्ये कृती महत्वाची आहे. अशा लोकांशी झालेला कुठलाही संवाद ‘ हा! तर, आता मी काय करायला हवे’ या वाक्यावर संपतो. हा मार्ग आपल्याला निष्काम कर्माकडे म्हणजेच, कोणताही उद्देश नसलेल्या कृतीकडे नेतो. सांख्ययोगाला ज्ञानयोग असेही म्हटले जाते आणि ते जागरूकता किंवा जाणणे आहे. त्याचा प्रारंभ बिंदू हा असा विश्वास आहे की आपण एका अंधाऱ्या खोलीत आहोत आणि अंधार घालवण्यासाठी दिवा लावणे आवश्यक आहे कारण कितीही प्रयत्न किंवा निष्क्रियता तो अंधार दूर करू शकत नाही. हा मार्ग आपल्याला निवडरहित जागृतेच्या जाणीवेकडे नेतो....

5. ज्ञान, कर्म आणि भक्तीयोग

Image
गीता वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या दृष्टीकोनानुसार वेगवेगळ्या प्रकारे दिसते. गीतेमध्ये तीन वेगवेगळे मार्ग दिले आहेत. कर्मयोग, सांख्य योग आणि भक्तीयोग. मनाचा मार्ग अनुसरणार्‍यांसाठी कर्मयोग आदर्श मार्ग आहे. बुद्धीवर विश्वास असणार्‍यांसाठी सांख्ययोग आणि हृदयाचा मार्ग चोखाळणार्‍यांसाठी भक्तीयोग. आजच्या जगात बहुतेक लोक हे मनाचा मार्ग अनुसरणारे असतात. आपण सगळे जण साखळ्यांनी बांधले गेले आहोत आणि त्या तोडण्यासाठी आणि बंधनांतून मुक्त होण्यासाठी आपल्याला भरपूर कष्ट घ्यावे लागतील. तर, यामध्ये कृती महत्वाची आहे. अशा लोकांशी झालेला कुठलाही संवाद ‘ हा! तर, आता मी काय करायला हवे’ या वाक्यावर संपतो. हा मार्ग आपल्याला निष्काम कर्माकडे म्हणजेच, कोणताही उद्देश नसलेल्या कृतीकडे नेतो. सांख्ययोगाला ज्ञानयोग असेही म्हटले जाते आणि ते जागरूकता किंवा जाणणे आहे. त्याचा प्रारंभ बिंदू हा असा विश्वास आहे की आपण एका अंधाऱ्या खोलीत आहोत आणि अंधार घालवण्यासाठी दिवा लावणे आवश्यक आहे कारण कितीही प्रयत्न किंवा निष्क्रियता तो अंधार दूर करू शकत नाही. हा मार्ग आपल्याला निवडरहित जागृतेच्या जाणीवेकडे नेतो....

4. मनाचे खेळ

Image
आपल्या संवेदना या आपण आणि जग यांच्यातील दुवा म्हणून काम करीत असतात. गीतेचा या संवेदनांवर परिणाम होतो. न्युरोसायन्स सांगते, “हे न्युरॉन्स एकत्र उत्तेजित होतात ते एकत्र बांधलेलेही असतात”. गीतेतील शब्दही त्या त्या काळातील भाषेचे रुप धारण करून कायमच सारखाच संदेश देत असतात. आपल्या मेंदूत सुमारे 10 हजार कोटी इतके न्युरॉन्स असतात. त्यातील काही डीएनएने बांधले असतात जेणेकरून शरीराच्या स्वाभाविकपणे होणार्‍य हालचाली योग्य पद्धतीने व्हाव्यात तर काहींची गुंफण आपण आपल्या आयुष्यात करीत जातो. वाहन चालवायला शिकताना पहिल्या दिवशी आपल्या सगळ्यांना अडचण जाणवते आणि मग हळुहळू आपल्याला त्याचा सराव होतो. वाहन चालविण्यासाठी कराव्या लागणार्‍या सर्व कृतींचा समन्वय साधण्यासाठी वापरात न आलेल्या न्युरॉन्सच्या साहाय्य्याने मेंदू अंतर्गत ‘हार्ड वायरिंग’ करत जातो आणि त्यातून हे शक्य होते. इतरही कौशल्यांबाबत असेच असते. मग ते साधे चालणे असो की खेळणे असो की शल्यचिकित्सकाने केलेल्या किचकट शस्त्रक्रिया असोत. ‘हार्ड वायरिंग’ मुळे मेंदूची बरीच ऊर्जा वाचते आणि आपले जगणे सोपे होते. नवजात बालक हे वैश्विक बालक असते आणि...

3. वर्तमानात जगणे

Image
गीता आपण काय आहोत याबद्दल आहे. सत्य जाणून घेण्या बरोबरच सत्यशील होण्या सारखे आहे आणि ते तेव्हाच शक्य होते जेव्हा आपण वर्तमानात जगतो तेव्हा असे घडते. राज्यपद प्राप्त करण्यासाठी आपले मित्र, नातेवाईक, ज्येष्ठ आणि शिक्षक यांना जर आपण मारले तर आपल्या प्रतिमेचे काय होईल, लोक आपल्याबद्दल काय विचार करतील या दुविधेत अर्जुन अडकला होता. तसे पाहिले तर हे अत्यंत तर्कशुद्ध आणि स्वाभाविक आहे आणि जर एखाद्याला गीतेनुसार आयुष्य जगायचे असेल तर त्याला हा पहिला अडथळा दूर करणे आवश्यक आहे. अर्जुनाला खरी चिंता ही आपल्या भविष्याची होती, तर श्रीकृष्ण म्हण तो की आपल्याला कर्म करायचा अधिकार आहे मात्र कर्मफळाचा नाही. का? कारण कर्म हे वर्तमानकाळात घडत असते आणि कर्मफळ हा भविष्याचा भाग आहे. अर्जुनाप्रमाणेच आपणही परिणामांचा विचार करून कृती करत असतो. आधुनिक जगण्यात आपल्याला असेही वाटत असते की भविष्यात होणारे परिणामही आपण नियंत्रित करू शकतो. प्रत्यक्षात मात्र भविष्य हे अनेकविध शक्यतांचा समुच्चय असून त्यावर आपले काहीही नियंत्रण नाही. आपला अहंकार आपल्या भूतकाळावर अवलंबून असतो आणि आपण भविष्यकाळ वर्तमानावर प्रो...